कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथील विद्याधाम प्रशालेतील ४१ विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून देण्यात येणारी खिचडी खालल्यानंतर काही मुलांना मळमळ व उलट्या सुरू झाल्या. ...
शेतात डुकरांसाठी टाकलेले खत (थायमेट) खाल्याने एका शेतकऱ्याच्या बारा शेळ्या मृत्यूमुखी पडल्याची घटना तालुक्यातील केकतपांगरी येथे शनिवारी दुपारी घडली. लाखो रूपयांचे नुकसान या शेतकºयाचे झाले आहे. ...
खव्यापासून बनविलेले गुलाबजामून खाल्याने एकाच कुटूंबातील १० जणांना विषबाधा झाली. त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये चौघांना घरी पाठविले असून सहा जणांवर अद्यापही उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रां ...