मुसळधार पावसाने दोन दिवस पनवेल परिसराला झोडपले. गाढी नदीने धोक्याची पातळी गाठली असून, तालुक्यातील डोळघर आणि बारापाडा गावांचा संपर्क तुटला होता. सायंकाळी पावसाचा ओघ ओसरल्याने या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आली. ...
आयुष्याची दोरी जर घट्ट बांधलेली असली तर कोणतेही संकट येवो कोणीतरी देवदूत संकटमोचक बनून येतो व पुन्हा नव्याने प्राण फुंकून जातो असाच अनुभव येथे आला.येथील नेताजी वार्डातील टीकाराम मुळे (४२) हा शेतकरी पुराच्या पाण्यात अडकला होता. ...
मुसळधार पावसामुळे नवी मुंबईसह पनवेलमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गाढी नदीला पूर आल्यामुळे एका गावाचा संपर्क तुटला आहे. सायन - पनवेल महामार्गावर पुण्याकडे जाणाऱ्या दिशेला दिवसभर चक्काजामची स्थिती निर्माण झाली होती. ...
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. महाड शहर आणि परिसरात सावित्री नदीचे पाणी घुसल्याने पुराची परिस्थिती निर्माण झाली. ...
मुसळधार पावसामुळे शुक्रवारी शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. पुरात वा साचलेल्या पाण्यात अडकलेल्या ७०० हून अधिक नागरिकांना एसडीआरएफ व अग्निशमन विभागाच्या जवानांनी सुरक्षितपणे बाहेर काढले. परंतु हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने पुन् ...
नजीकच्या शेडगाव आजदा (पाटी) मार्गावरील अशोक पटेल यांच्या डेरीफार्ममध्ये कामानिमित्त गेलेले दहा मजुर वणा नदीच्या पुरामुळे डेरीफार्ममध्ये अडकले होते. त्यांना रेस्क्यू चमुने मोठ्या शर्तीच्या प्रयत्नाअंती सुखरुप बाहेर काढले आहे. ...
विभागात मागील २४ तासांत नागपूर, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यातील २१ तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली असून, सर्वाधिक पावसाची नोंद नागपूर शहर व ग्रामीणमध्ये २८२ मि. मी. झाली आहे. विभागात सरासरी ६०.४ टक्के मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसात नागपुरातील गामी ...