यंदा पावसाळ्यात संततधार, पूर, दरडी कोसळणे यासारख्या घटनांमुळे देशातील दहा राज्यांमध्ये आतापर्यंत १४००हून अधिक लोक मरण पावले आहेत. त्यामध्ये केरळमधील ४८८ बळींचाही समावेश आहे. ...
लखनऊ : उत्तरप्रदेशमध्ये गेल्या 24 तासांपासून सुरु असलेल्या मुसळधार वादळी पावसामध्ये 16 जणांचा मृत्यू झाला असून 12 जण जखम झाले आहेत. शनिवारी शाहजहा पूर जिल्ह्यामध्ये वीज कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला. तर ललित पूर , झाशी जिल्ह्यामध्ये बेतवा नदीच्या पु ...
दिना नदीवर पूल नसल्याने अनेक नागरिक जीव धोक्यात घालून दिना नदीच्या पाण्यातूनच मार्ग काढतात. पूल बांधण्याची मागणी होत असली तरी याकडे दुर्लक्ष झाले आहे. एटापल्ली तालुक्यातील बहुतांश नागरिक जिल्हा मुख्यालयाकडे जाण्यासाठी रेगडी-देवदा या मार्गाचा वापर करत ...
भंडारा, मोहाडी, तुमसर तालुक्यात पावसाळ्यात कमी उंचीच्या पुलावरुन पाणी वाहते. पावसाळ्यात त्या पुलांवरुन ये-जा करण्याची धोकादायक परिस्थिती निर्माण होते. अशा पुलांवरुन जीवघेणा प्रवास आणखी किती वर्ष करायचा, असा सवाल निर्माण झाला आहे. ...