तोपर्यंत नवीन सरकारच्या पातळीवर कर्जमाफीच्या हालचाली सुरू आहेत. ही कर्जमाफी सुटसुटीत राबवून शेतकऱ्यांना खरोखरच कर्जाच्या जोखडातून मुक्त करणारी असावी. ...
प्रत्यक्षात पंचनामे होऊन बाधित पूरग्रस्त कुटुंबांना यादीप्रमाणे पैसे मिळाले, काहींना धान्य मिळाले, काहींना मिळाले नाही. रॉकेल देण्याची घोषणा केली; पण कोल्हापूर रॉकेलमुक्त म्हणून गॅस सिलिंडरची मागणी केली; पण तोही मिळाला नाही. ...
तेव्हा नदीकाठचे विजेचे खांब पूर्णत: पाण्याखाली होते. किंबहुना खांबांवरून तीन ते पाच फूट पाणी वाहत होते. यामुळे त्यातून वीजप्रवाह बंद करावा लागला. त्यामुळे शहरातील विविध उपकेंद्रांना वीजपुरवठा होऊ शकला नाही. ...