पाऊस नसतानाही येथील शाकंबरी नदीला अचानक पूर आल्याचा प्रकार शुक्रवारी (दि.१३) पहावयास मिळाला. नदीला आलेले एवढे पाणी नेमके कोठून आले या प्रश्नाचे उत्तर सायंकाळपर्यंत न मिळाल्याने पुराच्या पाण्याचे रहस्य दिवसभर नांदगाववासीयात कोडेच बनून राहिले. ...
पाटबंधारे विभागाकडून पूररेषा निश्चित झाली तरी या परिसरातील बंद केलेल्या बांधकामांना महापालिकेने पुन्हा सुरुवात करण्याची परवानगी दिलेली नाही. येथील सुमारे २५०० फ्लॅटधारकांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. फ्लॅट पूर्ण झाला; मात्र ताब्यात मिळाला नाही. कर्ज ...
ओशियाना फुटबॉल कॉन्फेडरेशन, युनायटेड नेशन्स चिल्ड्रेन्स फंड व राज्य सरकारतर्फे ‘जस्ट प्ले’ या उपक्रमाअंतर्गत कोल्हापुरातील पूरग्रस्त शिरोळ व करवीर तालुक्यांतील जिल्हा परिषदेच्या १० शाळांमधील पाच हजार विद्यार्थ्यांना वैयक्तिक आरोग्य व स्वच्छतेविषयी जा ...
यावर्षी पडलेल्या अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झालं आहे. काढणीला आलेला कांदा अतपावसाने शेतातच सडला. त्यामुळे नवीन कांदाच बाजारात येत नसल्याने आवक प्रचंड प्रमाणात घटली आहे. काही शेतकऱ्यांनी चाळीत कांदा साठवला होता. तो सध्या बाजारात येत आ ...
याशिवाय ज्या-त्या शिक्षण संस्थांतील शिक्षक आणि विद्यापीठातून पदवीधरांच्या याद्या मागवून घेऊन त्याच निवडणूक आयोगाकडे सादर करून वेळ, पैसा व श्रम वाचवावेत, असेही भोसले यांनी सूचित केले. ...