राज्यात गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे बारा जिल्ह्यांमधील तब्बल ३३ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक ८ हजार हेक्टरवरील नुकसान एकराचा बीड जिल्ह्यामध्ये झाले आहे. ...
व्हिएतनाममधील लाओ काई प्रांतात आलेल्या पुरामुळे लाँग नु गावातील ३५ कुटुंबे माती आणि ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. बचाव कार्य सुरू असून आतापर्यंत ३० मृतदेह बाहेर काढले आहेत. ...