एलईडी मच्छिमारीचा वाद विकोपाला गेला असताना पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मंगळवारी शिष्टमंडळासह केंद्रीय मंत्री राजनाथसिंह यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन ...
जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून मासेमारी हा व्यवसाय धोक्यात आला आहे. तेव्हा मत्स्य व्यवसाय संस्था व्यापाऱ्यांना ज्या दराने मासे विक्री करतात तोच दर मासेमारी करणाºया मच्छीमारांना द्यावा, अशी मागणी केली जात आहे. मात्र अद्याप त ...
पारंपरिक मच्छिमारांना फसविण्याचे काम विद्यमान व माजी खासदारांकडून होत आहे. स्वाभिमानचे संस्थापक आणि तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांनी गेली पंधरा वर्षे पर्ससीननेट मासेमारीचा प्रश्न प्रलंबित ठेवत मच्छिमारांना देशोधडीला लावण्याचे काम केले. ...
३० जून २०१७ ला सरकारने जीआर काढून नवीन तलाव ठेका धोरण आखले होते. यात तलावाची लीज प्रति हेक्टर १८०० रुपये केली होती. या धोरणाला मासेमाऱ्यांकडून विरोध झाला होता. त्यामुळे दोन वर्षापासून तलावात मत्स्य उत्पादन बंद होते. सरकारने ऐन निवडणुकीच्या तोंडावर २२ ...
माजलगाव जलाशयावर स्थानिक मच्छिमार भोई समाज अनेक वर्षांपासून आपली उपजिविका भागवत असून ठेकेदाराकडून होणाऱ्या अन्याय, अत्याचाराविरोधात मच्छिमार संघर्ष कृती समितीच्या वतीने गुरु वारी माजलगांव जलाशयात सामुहिक जलसमाधी आंदोलन करण्यात आले. ...