या विभागाच्या योजना म्हणजे आजकाल पैसे वाटून घेण्याच्या योजना असल्याची टीका मच्छीमार बांधवांतून होत आहे. त्यामुळे ही समिती आता नव्याने काय शोधणार? अशी प्रतिक्रिया व्यक्त झाली. ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अपघातग्रस्त ‘पार्थ’ जहाजातून तेल गळती सुरु झाली आहे. या गळतीनंतर राजापूर तालुक्यातील नाटे ते गावखडीच्या समुद्रात १८ वावात मोठ्या प्रमाणात डांबराच्या गुठळ्या तरंगताना मच्छिमारांना दिसल्या. ...
बदलत्या वातावरणात मागील सहा वर्षांपासून मासेमारीच्या ऐन हंगामात मुसळधार पाऊस, तुफानी लाटा सोसाट्याचा वारा, वादळ हे नित्याचेच झाले आहे आणि याचा परिणाम मत्स्य संसाधनांवर, मत्स्य साठ्यांवर होऊन, ते मत्स्यसाठ्ये स्थलांतरित होत आहेत ...