बिऊर-शांतीनगर (ता. शिराळा) येथील प्रगतिशील शेतकरी मानसिंग पाटील यांनी देशी पावट्याच्या शेतीची ५१ वर्षांची परंपरा राखत डोंगराळ भागातील ३० गुंठे क्षेत्रात पावट्याचा मळा फुलवून वेगळा आदर्श निर्माण केला आहे. ...
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत कृषी विभागाने २४५३ दावे निकाली काढले असून त्यापोटी ४८ कोटी ६३ लाख रुपये वितरित करण्यास मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. ...
राज्यातील कृषी, आरोग्य क्षेत्रासह विविध क्षेत्रातील शाश्वत विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) उपयोजन (ॲप्स) तसेच तंत्रज्ञानाच्या उपयोगासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन आणि गुगल यांच्यात ‘एआय फॉर महाराष्ट्र’ सामं ...
नोकरीच्या जोरावर श्री. बळवंत शंकरराव कुलकर्णी यांनी छ्त्रपती संभाजीनगर शहरापासून दक्षिणेस २० किमी अंतरावरील घारदोन ता. जि. छ्त्रपती संभाजीनगर येथे साडे सात एकर शेती घेतली. ...
कांदा आणि पिकात प्रामुख्याने करपा मर, केवडा, साठवणूकीतील जीवाणूंमुळे होणारी सड, कांदा काजळी, मानसड, पांढरीसड, इत्यादी रोग आढळून येतात. त्याचप्रमाणे काढणीनंतर कांदा साठवणूकीत ठेवण्यापूर्वी त्याची काळजी घेवून चांगल्या रितीने वाळविणे अत्यंत महत्वाचे असत ...
धरणातील गाळामुळे शेती सुपीक होणार, तर तो गाळ शेतापर्यंत वाहून नेण्यासाठी इंधनाचे पैसेही शेतकऱ्यांना मिळणार, असा दुहेरी फायदा शेतकऱ्यांना एका योजनेमुळे होणार आहे. जाणून घ्या ...