शेतकरी पूर्वी बैलगाडी, दमणीचा हौसेने वापर करीत असत. वाहतुकीची साधने उपलब्ध नसल्याने दळणवळणासाठी बैलगाडी वापरात येत होती. आता मोटारसायकलसह इतर मोठ्या वाहनांचा वापर वाढल्याने बैलगाडी दिसत नाही. विना खर्चीक साधन असूनदेखील शेतकऱ्यांना बैलगाडी नकोशी वाटू ...
सध्या सर्वत्र कडक उन्हाचे दिवस सुरू आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये विशेषतः उन्हाळी लागण्याचा अनेकांना त्रास होतो. तसेच याचा परिणाम अनेकदा शेतात उन्हात काम करतांना शेतकरी बांधवांना देखील होतो. त्याकरिता काय उपाय आहेत ते वाचा सविस्तर. ...
पूर्वीच्या च्या काळी ग्रामीण भागातील शेतकऱ्याच्या दावणीला गोठ्यात मोठ्या प्रमाणात गावरान गायी दिसून येत होत्या. मात्र आता काळाच्या ओघात गावरान गायींची संख्या दुर्मीळ झाली आहे. ...
शेतमाल खरेदी - विक्रीचे व्यवहार मंगळवार दिनांक २ एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत. या काळात मात्र शेतकऱ्यांना शेतमाल विक्री करण्यास अडचण निर्माण होणार आहे. होळी, धुळवड आणि आर्थिक वर्ष समाप्ती अर्थात मार्च अखेरच्या पार्श्वभूमीवर मार्केट बंद असणार आहे. ...
जिल्ह्याबाहेरील निविदाधारकांना लिलाव देण्यात येऊ नये. परजिल्ह्यात चारा वाहतूक करण्यास सक्त मनाई आहे. चारा वाहतूक करताना आढळून आल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती बीडीओ राजेंद्र गर्जे यांनी दिली. ...