Falbaga Yojana : अकोला जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (MGNREGS) फळबाग लागवड कार्यक्रमासाठी २०२५-२६ मध्ये १ हजार २०० हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट ठेवले होते. पावसाळा संपण्यास कमी दिवस उरल्यामुळे यंदा उद्दिष्ट पूर्ण होण ...
Anudan Ghotala : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अतिवृष्टी अनुदान वाटप घोटाळा प्रकरणात जिल्हा परिषदेचे सीईओ पी.एम. मिन्नू यांनी पाच ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे निलंबन केले आहे. वाचा सविस्तर(Anudan Ghotala) ...
पशुसंवर्धन विभाग हा राज्यातील पशुपालकांच्या उन्नतीत भर घालण्यासाठी अनेक योजना राबवत असतो. त्यामध्ये एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे ते म्हणजे ‘पशु प्रजनन आणि अनुवंशिक सुधारणा’. या बाबी साध्य करण्यासाठी अलीकडे कोट्यावधी रुपयाची तरतूद केली जात आहे. ...
Marathwada Crop Damage : मराठवाड्यात गेल्या १० दिवसांत आलेल्या वारंवार अतिवृष्टीमुळे खरीप हंगामावर गंभीर परिणाम झाला आहे. ४८ लाख हेक्टर पेरणी क्षेत्रातील तब्बल २४ लाख हेक्टर पिके नष्ट झाली असून, म्हणजेच अर्ध्या पिकांचा चिखल झाला आहे. या परिस्थितीमुळे ...