पारंपरिक शेतीला फाटा देत जिल्ह्यातील ८३७ शेतकऱ्यांनी रेशीम शेती करून त्यातून २०२३-२४ या वर्षात १२ कोटींची कमाई केली आहे. रेशीम निर्मिती करून त्याची प्रतिकिलो ५०० ते ६०० रुपयांनी विक्री केली आहे. ...
विमा कंपनीकडून २०२० व २०२१ या दोन वर्षांची मंजूर असलेली पीक नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नाही. जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळाली नाही याची माहिती मिळावी, असे पत्र वडाळ्याच्या शेतकरी दीपाली मनोज साठे यांनी बुधव ...
मोठ्या जनावरांना घटसर्प, फऱ्या, लाळ खुरकूत व शेळ्या मेंढ्यांना पीपीआर या रोगाविरुद्ध लसीकरण सुरू झाले आहे. जवळजवळ हे काम अंतिम टप्प्यात आल्याचे कळते. ...