पाण्याच्या समस्येचा फटका फूल उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे, परिणामी उत्पादन कमी होऊन बाजारातील फुलांची आवक घटली आहे. त्यामुळे फुले महागली असून ऐन लग्नसराईत मोगरा ९०० रुपये किलोंवर पोहोचला आहे. ...
शेतजमीन पिकांच्या आवश्यक अन्नघटकांची उपलब्धता किती प्रमाणात आहे. हे जाणून घेण्यासाठी माती परीक्षण आवश्यक आहे. यामुळे उत्पादकांना पिकांच्या पोषण व्यवस्थापनाबद्दल योग्य निर्णय घेण्यास मदत होते. ...
बदलत्या हवामानाचा परिणाम होऊन काजू पिकाची घटलेली उत्पादकता, त्यामुळे काजू बीचे गडगडलेले दर यामुळे शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती व महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळातर्फे काजू बीसाठी शेतमाल तारण यो ...
ऊसदराच्या बाबतीत महाराष्ट्रापेक्षा गुजरात राज्यातील साखर कारखाने कायमच अव्वल असलेले आतापर्यंत दिसून आले आहे. नुकत्याच संपलेल्या उसाची खरेदी किंमत गुजरातच्या कारखान्यांनी जाहीर केली असून, महाराष्ट्रातील कारखानदारांसाठी तो एक प्रकारचा धडाच आहे. ...