येथील राजर्षी शाहू महाराज कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या केळी पिकांवरील सोंडेकीड नियंत्रणाच्या स्मार्ट सापळ्याच्या डिझाइनला भारत सरकारकडून पेटंट मिळाले. ...
भीमा खोऱ्यात गेल्या दोन दिवसात पडलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणात मिसळणाऱ्या दौंड विसर्गात मंगळवारी सकाळी झालेली वाढ सायंकाळी कमी झाली होती. सकाळी ६ वाजता ७ हजार ८४४ क्युसेक होता. ...
आषाढ म्हणजे खरीप पिकांच्या (Kharif Crops) खते व्यवस्थापनाचा, कीड नियंत्रण करण्याचा महिना. यात शेतकरी स्वत:कडील सर्व जमापुंजी खर्च करत शेती व्यवस्थापन करत असतो. मात्र एवढ सर्व करूनही नैसर्गिक अडचणी, बाजारदर (Market rate) आदींच्या कचाट्यात शेतकरी सापडत ...
Agriculture News : हिंगोली जिल्ह्यातील तोंडापूर कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून मत्स्यबीज निर्मिती केंद्राची (Fish Seed Center) स्थापना करण्यात आली आहे. ...