कांद्याचे दर पडल्यामुळे शासनाने अनुदान जाहीर केले. मात्र, शेतकऱ्यांनी अर्ज करूनही आजवर छदामही त्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही. आजघडीला जवळपास साडेतीनशे क्विंटल कांदा अनुदानाच्या तक्रारी धडकल्या आहेत. त्यामुळे या कांद्याचे अनुदान गेले कुठे, असा प्र ...
शेती व्यवसायात मजुरांची समस्या व पशुधनाची कमतरता निर्माण झाल्यामुळे शेणखताची उपलब्धता कमी झाली. परिणामी रासायनिक खतांचा वापर वाढल्याने जमिनीची सुपिकता व तिचा पोत ढासळत आहे. ...
गतवर्षीच्या हंगामात सोयाबीनचा सहा हजार रुपये प्रतिक्विंटलवर दर गेला होता, त्यानंतर मात्र एकदा काय भावात घसरण झाली ते पुन्हा पाच हजार पार एकदाही गेला नाही. खरिपाच्या पेरणी वेळेस सोयाबीनची आवक वाढली होती; मात्र सध्या तरी सोयाबीनची आवक घटल्याचे चित्र पा ...
दांडेगाव व परिसरातील केळीला राज्यासह परदेशांतही मागणी मिळू लागली असली तरी भाव मात्र अत्यल्प मिळत आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंतातुर झाला आहे. शासनाने इतर शेतीमालांबरोबर केळीलाही भावाच्या बाबतीत चांगला दर्जा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होऊ लागली आहे ...
मालकी हक्काच्या शेतात ड्रोनच्या साहाय्याने फवारणी करत असताना शेजारच्या शेतकऱ्यांनी लावलेले सव्वा एकर भेंडीचे पीक जळाले. याची विचारणा करताच शिवीगाळ केल्याने पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...