Grape Farming Of Maharashtra : द्राक्ष उद्योगापासून वार्षिक २२ हजार ५०० कोटी रुपयांची उलाढाल असून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष राज्यातील लाखो हातांना रोजगार मिळतो. परंतु, उत्पादन खर्च चौपट, शासनाची चुकीची धोरणे, व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक, नैसर्गिक संकट ...
Solar Pump Scheme : केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर वीजनिर्मिती पॅनेल्स व कृषिपंप असा संपूर्ण संच शेतकऱ्यांना देण्याच्या 'मागेल त्याला सौर कृषिपंप' योजनेच्या अंमलबजावणीत महावितरणने एक लाख पंप बसविण्याचा टप्पा ओलांडला आहे. ...
दावणीला बांधलेल्या गायींच्या आरोग्य, आहार अन् विहाराचे 'मॉनिटरिंग' करणारा 'बेल्ट' गायींच्या गळ्यात बांधून मालक आता आपल्या दुधाळ जनावरांचे 'हायटेक' संगोपन करणार आहेत. (Dairy Animals) ...
नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शनिवार (दि. १४) पासून कांदा लिलावाला सुरुवात झाली आहे. यावेळी झालेल्या लिलावात राज्यातील उच्चांकी ४५ रुपये किलो दर मिळाला. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून यापुढेही असाच उच्चांकी दर दिल्यास न ...
शासनाने कापसाला हमीभावात खरेदी करण्यासाठी सीसीआय केंद्राची निर्मिती केली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करून योग्य भाव दिला जातो. त्यामुळे आता 'सीसीआय'ने नवीन नियमावली जाहीर केली आहे. वाचा सविस्तर (Cotton Market) ...
राज्य सरकारने (Government) हमीभावाने सोयाबीन खरेदी (Soybean Buying On MSP) करण्याचा निर्णय घेतला; पण खरेदी केंद्र वेळेत न सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन विकले. परिणामी राज्यात १० डिसेंबरपर्यंत ५५१ खरेदी केंद्रांवर केवळ १ लाख ३१ हजार टन सोयाबीनची ख ...