मध्यपूर्वेतील तणाव आणि ऊर्जा वाजारातील अस्थिरतेमुळे जागतिक खत बाजारात हालचाल वाढू लागली आहे. अलीकडील काही दिवसांत युरियासारख्या खतांच्या किमतींमध्ये डॉलरमध्ये लक्षणीय वाढ दिसून येत आहे. या परिस्थितीचा भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेवर आणि अन्नधान्य किमती ...
satbara durusti ghotala सातबारा उताऱ्यांचे संगणकीकरण करताना त्यात लेखन प्रमादाच्या नावाखाली अनेक चुका झाल्या. त्या चुका दुरुस्ती करण्यासाठी तहसीलदार, अधिकाऱ्यांना महसूल अधिनियमाच्या कलम १५५ नुसार अधिकार देण्यात आले आहेत. ...
दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याने बिळातील साप आता मोठ्या प्रमाणावर बाहेर पडू लागले आहेत. यामुळे शेतात काम करणाऱ्या शेतकरी व मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, उघड्यावर साप दिसण्याचे प्रमाण वाढले आहे. ...
pik karj vyaj savlat राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना ६% व्याज दराने अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा होण्यासाठी शासकीय अर्थसहाय्याचा निर्णय घेतलेला आहे. ...
गंगापूर तालुक्यातील नदीकाठच्या २१ गावांतील जमिनी गतवर्षी सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीत अक्षरशः वाहून गेल्या होत्या. या घटनेला पाच महिने उलटूनही हतबल झालेल्या ९८ शेतकऱ्यांना अद्याप जमीन बांधणीसह हक्काच्या मदतीची प्रतीक्षाच करावी लागत आहे. ...