वाढलेला जन्मदर आणि घटलेला मृत्युदर यामुळे लोकसंख्येत मोठी वाढ झाली असून, त्याचा थेट परिणाम ग्रामीण भागातील जमिनीच्या उपलब्धतेवर झाला आहे. पूर्वी मोठ्या क्षेत्राचे मालक असलेले शेतकरी आता अल्पभूधारक बनले आहेत. ...
Fertilizer Linking : राज्यातील खत विक्रेत्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. काही खत कंपन्या खत विक्रेत्यांना लिंकिंग करत आहेत. म्हणजेच एखादे खत विकत घ्यायचे असेल तर त्याबरोबर दुसरे खतही सक्तीने घ्यावे लागते अशा प्रकारची अट त्या कंपन्या घालत होत्य ...
BT Cotton Seeds : शेतकऱ्यांना सातत्याने सोयाबीनच्या पिकातून नुकसान झेलावे लागत आहे. सोयाबीनला पर्याय म्हणून राऊंडअप कापूस बियाण्यांची मागणी वाढत आहे. काळ्या बाजारात जवळपास पाच लाख पाकीट हे प्रतिबंधित बियाणे विक्रीचा अंदाज आहे. वाचा सविस्तर (BT Cotton ...
Crop Insurance : सोलापूर जिल्ह्यात प्रथमच खरीप हंगामातील पीक नुकसानीची दोन लाख ३९ हजार शेतकऱ्यांना २७९ कोटी रुपये इतकी रक्कम विमा कंपनीकडून बँक खात्यात जमा होत आहे. बार्शी तालुक्यात तब्बल ९० हजार शेतकऱ्यांना ११४ कोटी रुपये मिळाले आहेत. ...
नवीन खत वितरण प्रणालीमुळे शेतकऱ्यांना खत खरेदी करताना अधिक शिस्तबद्ध आणि पारदर्शक प्रक्रिया अनुभवता येणार आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांनी खते खरेदी करताना स्वतःचा आधारकार्ड सोबत आणणे बंधनकारक करण्यात आले आहे. ...
खर्च आणि मेहनतीचा विचार केला तर आंब्यापेक्षा काजूची लागवड अधिक उत्पन्न देऊ शकते. पण, दुर्दैवाने काजू लागवडीतून केवळ काजूगराचेच उत्पन्न हाती येते. काजूची बोंडे वाया जातात. त्यामुळे कोकणात दर्जेदार काजू उत्पादित होत असला तरी त्याच्यामागचे दुष्टचक्र काय ...
Gokul Dudh Dar : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाने (गोकुळ) म्हैस व गाय दूध विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या, सोमवारपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. ...
Kadba Bajar Bhav : ज्वारी उत्पादनात घट झाल्यामुळे जत तालुक्यात वैरणीची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. यंदा ज्वारीपेक्षा कडब्याला भाव अधिक आहे. कडब्याची पेंढी २० ते २२ रुपये उच्चांकी दराने विकली जात आहे. ...