Farmer Success Story : नांदेडच्या पानशेवडी गावातील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने मनरेगाच्या मदतीने केशर आंब्याची बाग उभी करून अवघ्या तीन वर्षांत ५.५ लाखांचे उत्पन्न मिळवले आहे. योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि कृषी विभागाच्या मार्गदर्शनामुळे ही यशोगाथ ...
अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या आठवड्यात तीन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. त्यातच आता पुन्हा 'यलो अलर्ट' सह वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा दिला आहे. ...
Dhan Kharedi : धान खरेदी प्रक्रियेत मोठी तफावत समोर आली असून, हजारो शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. ४,५०० शेतकऱ्यांनी नोंदणी करूनही केवळ ८०४ शेतकऱ्यांचेच धान खरेदी करण्यात आले आहे. उद्दिष्ट वाढवले नसल्याने उर्वरित शेतकऱ्यांना आपले धान मातीमोल दरात विक ...
आज २२ मार्च रोजी जगभरात जागतिक पाणी दिवस साजरा केला जात असून, पाण्याचे संवर्धन आणि कार्यक्षम वापर याबाबत जनजागृती करण्याचा हा महत्त्वपूर्ण दिवस आहे. वाढत्या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेती क्षेत्रावर पाण्याचा ताण दिवसेंदिवस वाढत असून, शाश्वत शेतीस ...
Hingoli Halad Project : हिंगोली जिल्ह्यात हळदीने आता 'गोल्डन' वळण घेतले आहे. महिला बचत गटांच्या पुढाकारातून हळदीपासून विविध ब्रँडेड उत्पादने तयार केली जात असून, 'हिंगोली यलो गोल्ड' या नावाने हा उपक्रम बाजारात झेप घेत आहे. (Hingoli Halad Project) ...