Water Shortage : सोयगाव शहरासह विहिरी आणि कूपनलिकांनी हिवाळ्यातच तळ गाठल्यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. शिवाय, मका, ज्वारी आदी पिकांच्या सिंचनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. ...
Crop Insurance Chilli : मिरचीचे आगार म्हणून ओळख असलेल्या या नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी मात्र अध्यापही मिरची या पिकाच्या विम्यापासून वंचित आहेत. यामुळे इतर पिकांप्रमाणेच मिरचीलाही त्यात सामावून घ्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. ...
Farmer Success Story : लोहारा तालुक्यातील धानुरी येथील एका तरुण शेतकऱ्याने एक एकर पत्ताकोबीतून आतापर्यंत एक लाख रुपयाचे उत्पन्न घेतले. असून अजून दीड लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. यामुळे या एक एकर कोबीमध्ये या शेतकऱ्याला अडीच लाख रुपये उत्पन्न मिळणा ...