Pandharpur Wari : पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी निघालेला 'देवाचा अश्व' म्हणजे केवळ एक परंपरा नाही, तर वारकऱ्यांच्या श्रद्धेचा जीवंत प्रतीक. परभणी जिल्ह्यातील बाभळगाव येथून या अश्वाची शंभर वर्षांपासून न चुकता निघणारी मिरवणूक आजही तेवढ्याच भक्तिभावाने काढ ...
Cotton Seed : गेल्या दोन वर्षांपासून कापसाचे भाव सातत्याने कमी होत आहेत. कधीतरी दर चांगला मिळेल, या अपेक्षेने शेतकरी कापूस पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर करीत आहेत. पिकवलेल्या कापसाचे दर कमी होत असले, तरी बाजारात उपलब्ध झालेल्या कापसाच्या बियाणाचे दर ...
Farmer Unique ID Cards : शासनाच्या एका निर्णयाने तीन लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या हातून विम्याचे कवच निसटणार आहे. फळपिकांना हवामान बदलाचा धोका असताना संरक्षण न मिळण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे. फार्मर आयडीविना तीन लाख शेतकरी विम्याच्या कवचाबाहे ...
Uajni Dam Water Level सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाची पाणी पातळी संथ गतीने वाढत आहे. सोमवारी दि. ३ रोजी सायंकाळी ६ वाजता २८.४२ टक्के झाली आहे. ...
शासनाने मागील सहा महिन्यांत घेतलेल्या शेतकरी विरोधी निर्णयांमुळे बळीराजाची सहनशक्ती संपत चालली असून, आता रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची वेळ आली आहे. असा तीव्र इशारा शेती अभ्यासक अनिल जगताप यांनी दिला आहे. ...
pik nuksan bharpai madat राज्यात एप्रिल व मे या दोन महिन्यांत झालेल्या अवकाळी पावसामुळे ९३ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. ...