amba kaju madat हवामान बदलामुळे नुकसान झालेल्या कोकणातील आंबा आणि काजू उत्पादकांना मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत केली. ...
साखर कारखाने, सूतगिरणी, दूध संघ, बाजार समित्या आणि इतर शेतकऱ्यांच्या संस्था लुटून अनेक पदाधिकारी मालामाल झाले आहेत. अशा पदाधिकारी व त्यांना साथ देणारे उच्चपदस्थ अधिकारी यांच्या संपत्तीची सी.आय.डी. अथवा ई.डी. मार्फत चौकशी करावी, अशी मागणी शेडगे यांनी ...
गेल्या काही दशकांत वाढत्या तापमान, अनियमित पावसाळा आणि नैसर्गिक आपत्तींमुळे लाखो लोकांचे जीवन धोक्यात आले आहे. भारतामध्येही, विशेषतः महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये, दुष्काळ, पूर, उष्णतेच्या लाटा आणि पाणीटंचाई वारंवार येत आहेत. ...
Harbhara Kharedi : हरभऱ्याचे उत्पादन चांगले झाले असतानाही शेतकऱ्यांना त्याची विक्री करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. हमीभावाने खरेदीसाठी ठरवलेल्या मर्यादेमुळे अनेकांचा माल अडकला असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. नेमकं कारण काय आहे, हे जाणून ...