नापिकी, वाढता खर्च आणि बँकांचे थकबाकीदार झाल्यामुळे अमरावती जिल्ह्यातील लाखो शेतकरी सावकारांच्या दारी पोहोचले आहेत. तब्बल २.३४ लाख शेतकऱ्यांनी ३४८ कोटींचे कर्ज घेतल्याचे समोर आले असून, अवैध सावकारीमुळे आर्थिक शोषणही वाढत आहे. शेतकरी कर्जाच्या दुष्टचक ...
महिन्यांच्या कष्टाने पिकवलेला टोमॅटो, पण बाजारात मिळाला फक्त १ रुपया किलो भाव… आणि त्या एका भावाने शेतकऱ्याची सगळी स्वप्नं उद्ध्वस्त झाली. जालना येथील शेतकरी अमर काकडे यांनी हतबल होऊन २६ क्विंटल टोमॅटो रस्त्यावर फेकून दिला. हा केवळ एक प्रसंग नाही, तर ...
MGNREGA Scheme : ग्रामीण भागातील बेरोजगारांना हमी रोजगार देणारी मनरेगा योजना महाराष्ट्रातच अपयशी ठरत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कॅग (CAG) च्या अहवालानुसार लाखो कामे अपूर्ण असून केवळ ८ टक्के कुटुंबांनाच १०० दिवस रोजगार मिळालाय. नेमकं चुकत ...
amba kaju madat हवामान बदलामुळे नुकसान झालेल्या कोकणातील आंबा आणि काजू उत्पादकांना मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत केली. ...
साखर कारखाने, सूतगिरणी, दूध संघ, बाजार समित्या आणि इतर शेतकऱ्यांच्या संस्था लुटून अनेक पदाधिकारी मालामाल झाले आहेत. अशा पदाधिकारी व त्यांना साथ देणारे उच्चपदस्थ अधिकारी यांच्या संपत्तीची सी.आय.डी. अथवा ई.डी. मार्फत चौकशी करावी, अशी मागणी शेडगे यांनी ...
गेल्या काही दशकांत वाढत्या तापमान, अनियमित पावसाळा आणि नैसर्गिक आपत्तींमुळे लाखो लोकांचे जीवन धोक्यात आले आहे. भारतामध्येही, विशेषतः महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये, दुष्काळ, पूर, उष्णतेच्या लाटा आणि पाणीटंचाई वारंवार येत आहेत. ...