Jwari Price Today: बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या भुसार मालाची मोठ्या प्रमाणात आवक होत असून सोमवारी ज्वारीची तब्बल १५ हजार कट्टयांची विक्रमी नोंद झाली. ...
Crop Damage : एका रात्रीत गारपिटीने शेतकऱ्यांची उभी शेती जमीनदोस्त केली… कष्ट, आशा आणि स्वप्नं सगळं काही उद्ध्वस्त झालं. पण या जखमेवर मलम लावण्याऐवजी प्रशासनच गायब झाल्याचं चित्र समोर आलं आहे. सात दिवस उलटले तरी पंचनामे झाले नाहीत, आणि मदतीची वाट पाह ...
ujani dam water level सध्या उजनीतून उजनी मुख्य कालवा २ हजार ३०० क्युसेक, भीमा-सीना जोड कालव्यातून ९०० क्युसेक, सीना-माढा उपसा सिंचन योजनेतून ३१५ क्युसेक, दहिगाव योजनेतून ८५ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. ...
नापिकी, वाढता खर्च आणि बँकांचे थकबाकीदार झाल्यामुळे अमरावती जिल्ह्यातील लाखो शेतकरी सावकारांच्या दारी पोहोचले आहेत. तब्बल २.३४ लाख शेतकऱ्यांनी ३४८ कोटींचे कर्ज घेतल्याचे समोर आले असून, अवैध सावकारीमुळे आर्थिक शोषणही वाढत आहे. शेतकरी कर्जाच्या दुष्टचक ...
महिन्यांच्या कष्टाने पिकवलेला टोमॅटो, पण बाजारात मिळाला फक्त १ रुपया किलो भाव… आणि त्या एका भावाने शेतकऱ्याची सगळी स्वप्नं उद्ध्वस्त झाली. जालना येथील शेतकरी अमर काकडे यांनी हतबल होऊन २६ क्विंटल टोमॅटो रस्त्यावर फेकून दिला. हा केवळ एक प्रसंग नाही, तर ...
MGNREGA Scheme : ग्रामीण भागातील बेरोजगारांना हमी रोजगार देणारी मनरेगा योजना महाराष्ट्रातच अपयशी ठरत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कॅग (CAG) च्या अहवालानुसार लाखो कामे अपूर्ण असून केवळ ८ टक्के कुटुंबांनाच १०० दिवस रोजगार मिळालाय. नेमकं चुकत ...
amba kaju madat हवामान बदलामुळे नुकसान झालेल्या कोकणातील आंबा आणि काजू उत्पादकांना मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत केली. ...