आंधळी, ता. माण येथील अशोक जोतीराम शेंडे आणि त्यांचे बंधू किसन शेंडे या बंधूंनी विदर्भाचे फळ समजल्या जाणाऱ्या संत्रीची चक्क दुष्काळी भागात लागवड केली. ...
Rishi Panchami Bhaji : शेतकरी केवळ शेतीच नाही तर परंपरा, रूढी आणि धार्मिक प्रथा टिकवून ठेवण्यात मोठी भूमिका बजावतात. 'ऋषी पंचमी'ची भाजी ही शुद्धता, साधेपणा आणि निसर्गाशी असलेले घट्ट नाते दर्शवते. (Rishi Panchami Bhaji) ...
Cotton Crop Protection : अमरावती विभागात बीटी कापसावर डोमकळ्यांचा (Pink Bollworm) प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. बोंडं वाळून उत्पादन घटत असून शेतकरी चिंतेत सापडले आहेत. हवामानातील अस्थिरतेमुळे या कीडीवर नियंत्रण करणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यांनी तातडी ...
Marathawada Weather : यंदा मराठवाड्यात पावसाचे दिवस वाढले असले तरी तो असमान पडल्याने शेतकरी चिंतेत आहेत. जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत सरासरी ४३ दिवस पाऊस झाला. गतवर्षी ही संख्या ३८ दिवस होती. काही तालुक्यांत अतिवृष्टी, तर काही भागांत अत्यल्प पाऊस झा ...