केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं. Read More
Narang attack case News : याप्रकरणी लखनपाल सिंह, सुखदेव सिंह, निर्मल सिंह जस्सेवाला, नानकसिंह फकरसर, कुलविंदरसिंह दानेवाला, राजविंदरसिंह जंडवाला, अवतार सिंह यांच्यासह जवळपास ३०० अज्ञात शेतकऱ्यांना आरोपी बनवले गेले आहे. ...
Farmers Protest And Narendra Singh Tomar : केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी तयार असल्याचे संकेत दिले आहेत. ...
Farmers Protest And BJP Arun Narang : आमदारालाही शेतकऱ्यांच्या संतापाचा सामना करावा लागला. शेतकऱ्यांनी भाजपा आमदार अरुण नारंग यांना बेदम मारहाण करत त्यांचे कपडे फाडले आणि नंतर तोंडाला काळं फासल्याची घटना समोर आली आहे. ...
Congress Nana Patole Slams PM Modi Over Narendra Modi in Bangladesh : बांगलादेशचा स्वातंत्र्यलढा माझ्यासाठी पहिले आंदोलन होते. त्यावेळी मला अटकही झाली होती, अशी आठवण मोदींनी सांगितली. यावरून काँग्रेसने मोदींवर हल्लाबोल केला आहे. ...
नाशिक : केंद्राने नवीन कृषी कायदे मागे घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टी व संयुक्त किसान मोर्चाच्या शेतकरी कृती समितीतर्फे विभागीय महसूल आयुक्त कार्यालयसमोर शुक्रवारी (दि.२६) निदर्शने करुन समितीच्या विविध मागण्याचे नि ...
जव्हार बंदचे आयोजन कम्युनिस्ट पक्षाच्या कॉ.रतन रावजी बुधर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. व्यापाऱ्यांनी आंदोलनाला सहकार्य करत ‘बंद’ला प्रतिसाद दिला. ‘ ...