केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं. Read More
Rahul Gandhi : शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांची नोंद नसल्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी केंद्र सरकारवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानवता दाखवूून शेतकरी आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंब ...
कुरखेडा तालुक्यातील पुराडा येथील सर्वे क्रमांक १५९ मधील ३७० हे. आर जागा चराई व ढाेरफोडीकरिता राखीव, असे सातबारा वर नमूद असून ही जागा आजपर्यंत पुराडा व पुराडा ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या हेटीनगर, कन्हारटोला, कुंभीटोला येथील गुरांना चराईकरिता जागा मोकळ ...