केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं. Read More
Goa News: अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) ची गोवा राज्य समितीने २१ रोजी शेतकरी आंदोलनादरम्यान खनौरी आणि शंभू सीमेवर हरियाणा पोलिस आणि केंद्रीय सैन्याने शेतकऱ्यांवर केलेल्या दडपशाहीचा तसेच एका युवा शेतकऱ्याचा झालेल्या दुःखद मृत्यूचा तीव्र नि ...
राज्याच्या हद्दीत प्रवेश करून शेतकऱ्यांच्या २५-३० ट्रॅक्टर-ट्रॉलींचे नुकसान केल्याप्रकरणी हरयाणा निमलष्करी दलाच्या कर्मचाऱ्यांवर पंजाब सरकारने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. ...
Farmers Protest : शेतकरी आंदोलनादरम्यान विविध कारणांमुळे आतापर्यंत किती पोलिसांचा मृत्यू झाला आणि किती पोलीस जखमी झाले याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे. ...
Gadchiroli News: शेतमालाला आधारभूत किंमत द्यावी यासह इतर मागण्यांसाठी दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला माओवाद्यांनी पाठिंबा दिला आहे. अन्नदाता म्हणून संबोधल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार शत्रूसारखी वागणूक देत असल्याचा आरोप करुन दंडक ...
कांदा निर्यातबंदी उठवणे आणि काही काळातच तासांतच ती पुन्हा आहे तशीच ३१ मार्चपर्यंत ठेवल्याचे अधिकृत वक्तव्य येणे, यामुळे मागच्या तीन-चार दिवसांपासून कांदा बाजारात प्रचंड गोंधळाची स्थिती आहे. शेतकरीच नव्हे, तर व्यापाऱ्यांमध्येही गोंधळ असून आता या गोंधळ ...