लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी आंदोलन

Farmers Protest Latest News , मराठी बातम्या

Farmers protest, Latest Marathi News

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.
Read More
Video : पंजाबमध्ये आंदोलकांनी अभिनेत्री कंगना रणौतची गाडी रोखत केली जोरदार घोषणाबाजी - Marathi News | Video: Actress Kangana Ranaut's car blocked by protesters in Punjab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : पंजाबमध्ये आंदोलकांनी अभिनेत्री कंगना रणौतची गाडी रोखत केली जोरदार घोषणाबाजी

Actress Kangana Ranaut : माझ्या टिप्पण्यांबद्दलचा गैरसमज दूर झाल्यानंतर मला शुभेच्छा देण्यात आल्या असल्याची पोस्ट तिने केली आहे.  ...

'कृषी कायद्याबद्दल पंतप्रधानांनी माफी मागितली, प्रायश्चित कसं करणार?'; राहुल गांधींचे टीकास्त्र - Marathi News | PM apologizes for farm law, when will he atone? Rahul Gandhi slams Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कृषी कायद्याबद्दल पंतप्रधानांनी माफी मागितली, प्रायश्चित कसं करणार?'; राहुल गांधींचे टीकास्त्र

'कृषी मंत्रालयाकडे मृत्यूची कोणतीही नोंद नाही, नुकसान भरपाईचा प्रश्नच उद्भवत नाही.'-कृषी मंत्री नरेंद्र तोमर ...

मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी तीन तास राेखली वाहतूक - Marathi News | The farmers waited for three hours for transportation | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :रास्ता राेकाे आंदाेलन : चार गावातील नागरिक आक्रमक

कुरखेडा तालुक्यातील पुराडा येथील सर्वे क्रमांक १५९ मधील ३७० हे. आर जागा चराई व ढाेरफोडीकरिता राखीव, असे सातबारा वर नमूद असून ही जागा आजपर्यंत पुराडा व पुराडा ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या हेटीनगर, कन्हारटोला, कुंभीटोला येथील गुरांना चराईकरिता जागा मोकळ ...

'शेतकऱ्यांच्या मृत्यूची कोणतीही नोंद नाही, नुकसान भरपाईचा प्रश्नच उद्भवत नाही'; कृषी मंत्र्यांची स्पष्टोक्ती - Marathi News | 'There is no record of farmer's death, can not give compensation'; Statement of the Minister of Agriculture | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'शेतकऱ्यांच्या मृत्यूची कोणतीही नोंद नाही, नुकसान भरपाईचा प्रश्नच उद्भवत नाही'; कृषी मंत्र्यांची स्पष्टोक्ती

हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवसही विरोधकांच्या गोंधळातच सुरू झाला. ...

शेतकरी आंदोलन संपणार ? आज सिंघू सीमेपर 40 शेतकरी संघटनांची महत्वपूर्ण बैठक - Marathi News | Farm laws repealed ; 40 farmers organizations meeting today on singhu border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी आंदोलन संपणार ? आज सिंघू सीमेपर 40 शेतकरी संघटनांची महत्वपूर्ण बैठक

काही शेतकरी संघटना आंदोलन संपवण्याच्या बाजूने आहेत, तर काही संघटनांना इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरुच ठेवायचे आहे. ...

Winter Session: “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चुकीमुळं ७०० लोकांचा जीव गेला; भरपाई तर करावी लागेल” - Marathi News | 700 people lost their lives due to PM Narendra Modi's mistake; Will have to pay says Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“पंतप्रधान मोदींच्या चुकीमुळं ७०० लोकांचा जीव गेला; भरपाई तर करावी लागेल”

शेतकरी आंदोलन केंद्र सरकारच्या चुकीमुळे झालं आहे. ज्यापद्धतीने संसदेत कुठलीही चर्चा न करता कायदे रद्द केले. हे पाहून सरकार चर्चेला घाबरलंय हे दिसतं अशी टीका राहुल गांधींनी केली. ...

कृषी कायदे रद्द करणारे विधेयक लोकसभेत मंजूर, आता राकेश टिकैत म्हणतात... - Marathi News | Farmer leader Rakesh Tikait reaction on farm laws repeal bill passed in loksabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कृषी कायदे रद्द करणारे विधेयक लोकसभेत मंजूर, आता राकेश टिकैत म्हणतात...

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कृषी कायदे रद्द करणारे विधेयक मंजूर करण्यात आले. ...

शेतमालाच्या किमान आधारभूत किमतीसाठी कायद्यावर ठाम, सरकारवर शेतकऱ्यांचा विश्वास नाही - राकेश टिकैत - Marathi News | Insist on law for minimum basic prices of agricultural commodities, farmers do not trust the government - Rakesh Tikait | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शेतमालाच्या किमान आधारभूत किमतीसाठी कायद्यावर ठाम, सरकारवर शेतकऱ्यांचा विश्वास नाही'

Farmers Protest in Mumbai: केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचे मान्य केले असले, तरी आमचा त्यांच्यावर विश्वास नाही. त्यांना शेतकऱ्यांचे हित साधायचे असल्यास, शेतमालाला किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) हमी मिळावी यासाठी संसदेत कायदा करावा. तोवर ...