पुसेगाव-बुध रस्त्यावर असलेल्या वेटण ओढ्यावर नेर तलावाच्या पाण्याचा फुगवटा आल्याने ऐरणीत साठवलेला कांदा छाती इतक्या पाण्यातून बाहेर काढण्याची कसरत शेतकऱ्याला करावी लागली. ...
हिरवळीच्या खतामध्ये फॉस्फरस वापरणे फायदेशीर ठरते. फॉस्फरस वनस्पतींच्या मुळांच्या वाढीस आणि ऊर्जेच्या संचयाला मदत करतो. हिरवळीचे खत मुख्यतः नायट्रोजनचे प्रमाण वाढवते, पण त्यात फॉस्फरस कमी असतो. ...
HortiNet : परदेशी बाजारपेठेत तुमच्या बागेचे फळ पोहोचवायचंय? तर ‘हॉर्टीनेट’ प्रणालीमध्ये तात्काळ नोंदणी करा. कृषी व अन्न प्रक्रिया विभागाने फळबाग व भाजीपाल्याच्या निर्यातीसाठी २०२५-२६ सालासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. (HortiNet) ...
कोल्हापूर जिल्ह्याला उसाचे आगर म्हणून ओळखले जाते. परंतू, क्षेत्राचा विचार करता अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याचे चित्र आहे. पारंपरिक पद्धती, पाण्याचा अति वापर, पिक फेरपालट न करणे यामुळे उत्पादन दिवसेंदिवस घटत आहे. ...
Maharashtra Assembly Monsoon Session 2025: शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला आहे. एका दिवसांचे निलंबनच काय आमदारकी व अख्खं आयुष्य शेतकऱ्यांसाठी देईन, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी ठणकावून सांगितले. ...