नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Bamboo Sheti गोटखिंडी, (ता. वाळवा) येथील शेतकरी अरविंद पाटील यांनी ऊस शेती व इतर पिकांचा वाढता उत्पादन खर्च त्यातून मिळत असलेला दर याचा विचार करून दीर्घकालीन शाश्वत बांबू लागवड केली. ...
शेतकऱ्याला अन्नदाता, बळीराजा, अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ म्हणून गाैरवायचे; मात्र त्याच्या महत्त्वपूर्ण मागण्यांवर चर्चा करण्यासाठी महिन्यांनी एकदा जमायचे, ही सारी खेळी शेतकरी आंदाेलनाच्या मागण्या फेटाळण्यासारखीच आहे. ...
कापूस खरेदीनंतर त्याच्या जिनींग आणि प्रेसिंगची प्रक्रिया केली जाते. त्यासाठी सप्टेंबर ते सप्टेंबर असा करार प्रेसिंगवाल्यांसोबत केलेले असतात. त्यामुळे कापूस खरेदी बंद नसल्याचे मंत्री रावल यांनी स्पष्ट केले. ...
मसाला शेतीमुळे पारंपरिक पिकांच्या तुलनेत अधिक आर्थिक परतावा मिळत असल्यामुळे अनेक शेतकरी या दिशेने वाटचाल करत आहेत. मसाला शेती करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मुझफ्फर हुसैन हे मार्गदर्शनही करतात. ...