Nagpur : सततच्या पावसामुळे बुरशी लागून आणि हवामानातील बदलांमुळे ११ हजार १७२ हेक्टरमधील संत्रा, ८ हजार ७९२ हेक्टरमधील मोसंबीची मोठ्या प्रमाणात फळगळ झाली आहे. त्यात बोंडअळीमुळे हजारो हेक्टरमधील कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाल ...
E-Ferfar : शेतकरी जमिनीच्या व्यवहारात होत असलेल्या विलंबामुळे हैराण झाले आहेत. ई-फेरफार प्रणालीचा उद्देश जलद आणि पारदर्शक सेवा देणे असले तरी ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी नियमांचे उल्लंघन करत नोंदी वेळेत पूर्ण करत नाहीत. परिणामी, वारस नोंदी व सा ...
Cattle Breeding Scheme : अमरावती जिल्ह्यात गाय-वासरांची संख्या कमी होत असल्याने शेतकऱ्यांच्या गोठ्यांना मोठा फटका बसला आहे. यावर उपाय म्हणून पशुसंवर्धन विभागाने 'लिंग विनिश्चित वीर्यमात्रे' तंत्रज्ञानाचा वापर करून भ्रूण प्रत्यारोपण योजना राबविण्याची ...
Marathwada Flood : मराठवाड्यातील तब्बल ३२ लाख हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून, लाखो शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाकडून १५०० कोटींच्या नुकसानभरपाईचे वाटप सुरू झाले असले तरी बँकांच्या केवायसी (KYC) प्रक्रियेमुळे मदतनिधी मिळण्यात अडथळे येत आहे ...