Vegetable Market : गहू, ज्वारी, हरभऱ्यासारखी पारंपरिक पिकं आता मागे पडत आहेत... शेतकरी वळलेत भाजीपाला उत्पादनाकडे. कारण फक्त एकच नियमित उत्पन्न आणि थेट बाजारपेठेचा फायदा. पाण्याची उपलब्धता आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने, भाजीपाला शेती आता अनेक शेत ...
Farmer Exporter : वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा होत असताना, राज्यातील अनेक शेतकरी हे त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण धोरणांचे फलित आज अनुभवत आहेत. (Farmer Exporter) ...
यंदा नारळाच्या उत्पादनात झालेली घट, तापमानातील बदल, भाव वाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी केलेला साठा आणि नारळाची वाढती मागणी या कारणांमुळे सध्या बाजारपेठेत नारळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. ...
Farmer Success Story : जिथं पावसाच्या थेंबावर शेती उभी असते, तिथं वाट बदलली... आणि आज उत्पन्नाच्या लाटांवर भरारी घेतली. साळेगाव (घारे) येथील शेतकरी विठ्ठल डिखुळे यांनी कोरडवाहू जमिनीवर शेततळं, ड्रॅगन फ्रूट (Dragon Fruit) आणि दुग्ध व्यवसायाच्या माध्यम ...
पावसाळ्यात हवेतील दमटपणा वाढलेला असतो. तसेच पक्ष्यांवर ताण येतो आणि पक्षांच्या व्यवस्थापनाच्या कामांचाही ताण वाढलेला असतो. कुक्कुट खाद्यातील आर्द्रतेचे प्रमाण वाढते, त्यामुळे त्याचा दर्जा खालावण्याची शक्यता असते. ...
varas nond ferfar ग्राम महसूल अधिकारी तथा तलाठी यांच्याकडे साधारणपणे दोन प्रकारचे फेरफार नोंदणीसाठी येतात. एक आहे नोंदणीकृत फेरफार व दुसरा अनोंदणीकृत फेरफार. ...
Maharashtra Krushi Din : महाराष्ट्र राज्यात दरवर्षी १ जुलै रोजी कृषी दिन साजरा केला जातो. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा केला जातो. ...