Crop Insurance : अकोला जिल्ह्यात खरीप हंगामात अतिवृष्टी, पूर आणि सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यंदा पीक विम्याचा लाभ कापणी प्रयोग अहवालावर ठरणार असल्याने, किती शेतकऱ्यांना भरपाई मिळणार हे लवकरच समजेल. (Crop Insurance) ...
kapus kharedi अतिवृष्टी, सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील कापसाचे मोठे नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. ...
Jamin Mojani पोटहिस्सा, हद्द कायम, बिनशेती, गुंठेवारी, संयुक्त भूसंपादन मोजणी, वनहक्क दावे, नगर भूमापन, गावठाण भूमापन, सीमांकन आणि मालकी हक्कासाठी अत्यावश्यक मोजणी प्रक्रिया लवकर पूर्ण होण्यास मदत होणार आहे. ...
एकाही कारखानदाराची भूमिका ऊस दर जाहीर करण्याची नाही, असे समजते. २०२४-२५ च्या गळीत हंगामामध्ये जिल्ह्यातील एकूण १९ साखर कारखान्यांपैकी १७ साखर कारखान्यांनी गळीत हंगाम घेतले. हीच परिस्थिती यंदाही राहील अशी शक्यता आहे. ...
Chandrapur : बदली झाली की संबंधित अधिकारी हे सिम कार्ड त्यांच्या जागेवर रूजू होणाऱ्या अधिकाऱ्यांकडे सुपुर्द करणार आहे. या निर्णयाने शेतकऱ्यांची अडचण दूर होईल, असा दावा कृषी विभागातील सूत्राने केला आहे. ...