लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी, मराठी बातम्या

Farmer, Latest Marathi News

कोकण किनारपट्टीवर उंच लाटांचा इशारा तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा घाट परिसराला अलर्ट  - Marathi News | High waves warning issued for Konkan coast, Ratnagiri, Sindhudurg, Satara Ghat areas on alert | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोकण किनारपट्टीवर उंच लाटांचा इशारा तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा घाट परिसराला अलर्ट 

Maharashtra Weather Update : कोकण किनारपट्टीला २५ जून रोजी रात्री ८:३० पर्यंत उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून, हवामान खात्याकडून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे व सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ...

आरआरसीची कारवाई झाल्यानंतर कारखान्यांची चुकती केली थकबाकी; भैरवनाथ, भीमाशंकरने केला हिशेब चुकता - Marathi News | Factories defaulted on their dues after RRC took action; Bhairavnath, Alegaon Sugar and Bhimashankar also defaulted on their dues | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आरआरसीची कारवाई झाल्यानंतर कारखान्यांची चुकती केली थकबाकी; भैरवनाथ, भीमाशंकरने केला हिशेब चुकता

शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे थकविल्याने साखर आयुक्तांनी आरआरसी कारवाई केलेल्या भैरवनाथ आलेगाव, भैरवनाथ लवंगी व भीमाशंकर या साखर कारखान्यांची थकबाकी चुकती केली आहे. ...

बोगस कृषी कंपन्यांचे वर्चस्व वाढले; शासनाच्या निर्णयाने गुणवत्तेवर गदा? वाचा सविस्तर - Marathi News | latest news Bogus agricultural companies have increased their dominance; Is the government's decision compromising quality? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बोगस कृषी कंपन्यांचे वर्चस्व वाढले; शासनाच्या निर्णयाने गुणवत्तेवर गदा? वाचा सविस्तर

राज्यात खरीप हंगाम सुरू असताना कृषी विभागानेच आपल्या गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांचे अधिकार कमी करून शेतकऱ्यांच्या सुरक्षेची ढाल काढून घेतली आहे. भेसळयुक्त बियाणे, खते व कीटकनाशकांचा धोका वाढताना दिसतो आहे. यामुळे बोगस कृषी कंपन्यांना वाव मिळणार का? श ...

बोगस कृषी कंपन्या शिरजोर? कृषी विभागाने आपल्याच अधिकाऱ्यांचे अधिकार काढून घेतले - Marathi News | Bogus agricultural companies are on the rise; Agriculture Department has stripped its own officials of their powers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बोगस कृषी कंपन्या शिरजोर? कृषी विभागाने आपल्याच अधिकाऱ्यांचे अधिकार काढून घेतले

Amravati : धाडी, केंद्र तपासणी, नमुने घेण्याचे अधिकार काढले ...

वाहह साहेब! तहसीलदारांची बांधावर जाऊन शेतकऱ्यांची चौकशी, स्वतः केली ट्रॅक्टरद्वारे पेरणी - Marathi News | Tehsildar Sunil Sawant on the farm; After questioning the farmers, he himself sowed seeds using a tractor | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाहह साहेब! तहसीलदारांची बांधावर जाऊन शेतकऱ्यांची चौकशी, स्वतः केली ट्रॅक्टरद्वारे पेरणी

तहसीलदार सावंत हे सोमवारी दुपारी लासूरगाव येथे गेले. त्यांनी यावेळी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ...

Kolhapur: साडेसात एचपीवाल्यांना बिले, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वातावरण तापले - Marathi News | The atmosphere in the Kolhapur District Planning Committee heated up over the issue of many receiving electricity bills while the electricity bill of 7 HP Motor was waived | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: साडेसात एचपीवाल्यांना बिले, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वातावरण तापले

वनहक्क कायद्याबाबतही चर्चा ...

Bajar Samiti : धान्य घटलं, भाज्या वाढल्या; 'या' कृषी बाजार समितीचा चेहराच बदलला - Marathi News | latest news Bajar Samiti: Grains have decreased, vegetables have increased; The face of 'this' Agricultural Market Committee has changed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धान्य घटलं, भाज्या वाढल्या; 'या' कृषी बाजार समितीचा चेहराच बदलला

Bajar Samiti : औद्योगिकीकरण, महामार्ग आणि शहरविस्तार यामुळे छत्रपती संभाजीनगरातील जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या क्षेत्रात मोठा बदल झाला आहे. २० वर्षांपूर्वी ज्या बाजारात लाखो क्विंटल धान्याची उलाढाल होत होती, तिथे आता फळे व भाज्यांनी आपलं वर ...

जोरदार पावसामुळे 'या' धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ; विसर्ग वाढवला - Marathi News | Heavy rains cause rapid increase in water level of 'Ya' dam; discharge increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जोरदार पावसामुळे 'या' धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ; विसर्ग वाढवला

कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी दिवसभर पावसाची रिपरिप राहिली. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. धरणक्षेत्रातही पावसाचा जोर असून धरणातून विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे. ...