दिवाळी सणाची सर्वत्र धामधूम सुरू असताना दिंडोरी तालुक्यात लागोपाठ दोन शेतकºयांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून, जिल्ह्यात आजपर्यंत आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या आता ८८ झाली आहे. ...
विकासापासून कोसोदूर असलेल्या तुराटी या गावातील पोतन्ना बलपीलवाड या ६० वर्षीय वृद्ध शेतक-याने कर्ज व नापिकीमुळे कंटाळून केलेल्या आत्मदहनानंतर गेली कित्येक वर्षे तुराटी गावाचे तोंडही न पाहिलेल्या राजकारणी व अधिका-यांनी आज या गावाकडे एकच गर्दी केली़ आपद ...
सलग चार वर्षांपासून किनवट तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असून निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकाचा उतारा घटून शेतकरी कर्जाच्या खाईत ढकलला गेला आहे़ त्यामुळे गत चार वर्षांत १११ शेतकºयांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली आहे़ ...
साने गुरुजींच्या कार्याचा वसा घेतलेल्या आणि त्यांच्या नावाने सुरू असलेल्या नाशिक येथील शिक्षण संस्थेने आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या पाल्यांना मोफत शिक्षणाचा आधार देण्याची जबाबदारी उचलली आहे. ...
मोयगांव बुद्रुक येथील शेतकरी विजय संतोष नेमाडे (वय ४०) यांनी सोमवारी सकाळी शेतात विष प्राशन केल्याने त्यांना अत्यवस्थ अवस्थेत उपचारासाठी जळगावला सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु असतांना मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. ...