लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी आत्महत्या

शेतकरी आत्महत्या

Farmer suicide, Latest Marathi News

रबीचा हंगाम मातीमोल झाला, मराठवाड्यात ९० दिवसांत २१७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले - Marathi News | Tragic: 217 Farmers Die by Suicide in Marathwada Within Three Months; March Records Highest Toll. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रबीचा हंगाम मातीमोल झाला, मराठवाड्यात ९० दिवसांत २१७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले

कर्ज अन् निसर्गाचा लहरीपणा : गेल्या वर्षी १,१२९ बळी, यंदा तीन महिन्यातच २१७ पार ...

शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना - Marathi News | Farmer dies, relatives wait for two hours for postmortem; Incident in Beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना

एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली. पण, मृत्यूनंतरही त्याच्यावर अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीयांना ताटकळत बसावे लागले.  ...

पाच आदिवासी शेतकऱ्यांनी केलं विष प्राशन; चंद्रपूर एसडीओ कार्यालयातील धक्कादायक घटना - Marathi News | Five tribal farmers consumed poison; Shocking incident at Chandrapur SDO office | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पाच आदिवासी शेतकऱ्यांनी केलं विष प्राशन; चंद्रपूर एसडीओ कार्यालयातील धक्कादायक घटना

Chandrapur : राजुरा येथील उपविभागीय अधिकारी (एसडीओ) कार्यालयात पाच आदिवासी शेतकऱ्यांनी विष प्राशन केल्याची घटना समोर आली आहे. ...

वाढती आपत्ती आणि शेतकऱ्यांचा शापित संघर्ष संपणार कधी? बळीराजा जगणार कधी? - Marathi News | When will the growing disaster and the cursed struggle of the farmers end? When will Baliraja live? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वाढती आपत्ती आणि शेतकऱ्यांचा शापित संघर्ष संपणार कधी? बळीराजा जगणार कधी?

पावसाळा जसा नेमेचि येतो, तसेच वादळ, अवकाळी पाऊस, गारांचा माराही न चुकता होतो. त्यातही मध्य व उत्तर महाराष्ट्रात रब्बी हंगामात पिके काढणीला येतात, गहू सोंगणीसाठी तयार असतो, रब्बी ज्वारी कणसे भरण्याच्या अवस्थेत असतात, हरभरा काढायचा असतो तेव्हाच, जानेवा ...

शेतकरी कर्जमाफीसाठी ६ हजार कोटींची मागणी; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती - Marathi News | Demand for Rs 6,000 crore for farmer loan waiver; Information from Cooperation Minister Babasaheb Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकरी कर्जमाफीसाठी ६ हजार कोटींची मागणी; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Maharashtra Farmer Loan Waiver 2026: उद्धवसेनेचे आ. भास्कर जाधव यांनी राज्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्याबाबत लेखी प्रश्न विचारला होता.  ...

विशेष लेख: अवकाळी, आक्रोश, अनास्थेच्या दुष्टचक्रात शेतकऱ्यांचे मरण ! - Marathi News | Special Article: Farmers die in a vicious cycle of untimely weather, outrage, and apathy! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: अवकाळी, आक्रोश, अनास्थेच्या दुष्टचक्रात शेतकऱ्यांचे मरण !

वारंवार अवकाळी पाऊस, गारपीट, वादळे, महापूर, दुष्काळ हा हवामान बदलाचा, तापमानवाढीचा परिणाम आहे. त्याबद्दल आपण कधी बोलणार?, काय करणार? ...

शेतकरी आत्महत्या प्रतिबंधासाठी राज्यस्तरीय टास्क फोर्सची पहिली बैठक झाली; काय झाला निर्णय? - Marathi News | The first meeting of the state-level task force for prevention of farmer suicides was held; what was the decision? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी आत्महत्या प्रतिबंधासाठी राज्यस्तरीय टास्क फोर्सची पहिली बैठक झाली; काय झाला निर्णय?

farmer suicide task force शेतकरी आत्महत्या प्रतिबंधासाठी राज्यस्तरीय टास्क फोर्स कोणताही नवीन अभ्यास किंवा सर्वेक्षण करणार नसून, प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर देणार आहे. ...

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणार; आता राज्यस्तरीय टास्क फोर्सची स्थापना, काय आहे नेमका उद्देश? - Marathi News | Farmers' suicides will be prevented; Now a state-level task force has been established, what is the exact purpose? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणार; आता राज्यस्तरीय टास्क फोर्सची स्थापना, काय आहे नेमका उद्देश?

Farmer Suicide Maharashtra राज्यस्तरीय टास्क फोर्सच्या स्थापनेमुळे शेतकरी आत्महत्या प्रतिबंधासाठी समन्वयित, वैज्ञानिक आणि मानवी दृष्टिकोनातून उपाययोजना राबविण्यास गती मिळणार आहे. ...