Agriculture 2025 : बाजारात शेतमालाला योग्य भाव न मिळणे, बी-बियाणे, रासायनिक खते, औषधांचे अव्वाच्या सव्वा दर, शेतात काम करणाऱ्या मजुरांची वाणवा, जीवनावश्यक वस्तूंची वाढती महागाई, वेळोवेळी येणारे नैसर्गिक आपत्तीचे विघ्न, अशा अनेक असमानी संकटांचा सामना ...
मराठवाडा आणि विदर्भासारख्या भागांत दोन दशकांपासून हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सावकारी कर्जाच्या पाशात लाखो शेतकरी अडकून पडले आहेत. शेतकऱ्यांना पेरणी आणि इतर कर्जासाठी सावकारांकडे जावे लागते. हा प्रश्न दीर्घकाळ राबविण्यात आलेल्या आर्थिक व बैंक ...
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या चमूने जळगाव जिल्हाभरातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांना मदतीचा हात दिला आणि जिल्हा उपनिबंधकांच्या वतीने या कुटुंबांना अवैध सावकारीच्या जाळ ...
Amravati : पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यात जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद केल्या जाते. तेव्हापासून ऑक्टोबर २०२५ या कालावधीत २२,०३८ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास ओढला आहे. ...