शेतकरी दरवर्षी द्राक्ष निर्यातीमधून देशाला कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन उपलब्ध करून देत आहेत. तसेच या द्राक्ष शेतीमुळे येथील शेतकऱ्यांचा आर्थिक स्तरही उंचावलेला आहे. ...
हवामानाने अचानक घेतलेल्या कलाटणीमुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. मंगळवारी गंगापूर आणि पैठण तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली, तर सिल्लोडच्या भवन परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्याने रब्बी पिकांसह फळबागांवर संकट घोंगावत आहे. ...
दूध उत्पादक महिलांच्या सुरक्षितेबाबत गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यांच्या नावे व्यक्तिगत विमाही नसल्याने अपघातानंतर कुटुंब उघड्यावर पडते. यासाठी विमा योजना सुरू करण्याचा निर्णय विचाराधीन आहे. ...
मंगरुळपीर तालुक्यातील गोगरी परिसरात मनरेगा योजनेंतर्गत संत्रा फळबागेचे अनुदान रखडल्याबाबत विचारणा करणाऱ्या शेतकऱ्याला तालुका कृषी अधिकाऱ्याने बुटाने व मातीच्या ढेकळाने मारहाण केल्याची चित्रफित समाजमाध्यमांवर 'व्हायरल' झाली आहे. ...
Modern Farming Success : लोक सामान्यतः शेतीला तोट्याचा व्यवसाय मानतात, पण ते खरे नाही. आता, सुशिक्षित व्यक्ती देखील शेतीत प्रवेश करत आहेत आणि भरीव नफा कमवत आहेत. ...
Banana Export : हवामानातील बदल आणि थंडीचा परिणाम होत असतानाही अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील तामसी येथील शेतकऱ्यांनी मोठी कामगिरी केली आहे. अवघ्या १५ एकर क्षेत्रात उत्पादित केलेली १५० टन उच्च दर्जाची केळी थेट व्हिएतनामला निर्यात करण्यात आली आह ...