येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी त्यांनाच मानसिक त्रास दिला जात असल्याने हे विद्यार्थी तणावात असल्याची तक्रार राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. ...
गेल्या तीन वर्षांपासून दहावीनंतर विद्यार्थ्यांचा कल जाणून घेण्यासाठी शिक्षण विभागाने कल चाचणीचा प्रयोग राबविला आहे. पहिल्याच वर्षी कलचाचणीच्या प्रमाणपत्रावर शिक्षणमंत्र्यांचा फोटो छापल्याने कलचाचणी वादात आली होती. यावर्षी कलचाचणी शिक्षण विभागाने न घे ...
दहावी, बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील वर्षी प्रत्येकी दीड लाख विद्यार्थी संख्या होती. यावर्षी ही संख्या दोन लाखांपर्यंत पोहोचली आहे. ...
परीक्षेमध्ये नापास होण्याची भीती केवळ लहान मुलांनाच नाही तर त्यांच्या पालकांनाही सतावत असते. प्रत्येक आईवडिलांना आपलं मुल परीक्षेत चांगल्या गुणांनी पास व्हावं,असं वाटत असतं. ...
दृष्टिहिन विद्यार्थी अन् ‘आॅनलाईन’ परीक्षा. हे समीकरण ऐकूनच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसेल. तसे तर दृष्टिहीनांसाठी आॅनलाईन परीक्षा म्हणजे दिवास्वप्नच असल्याचा समज आहे. मात्र नागपुरात सोमवारी खरोखरच दृष्टिहिन विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाच्या ज्ञानचक्षू ...
शिक्षण मंडळ पुणे यांनी २७ नोव्हेंबर रोजी नव्याने आदेश काढत तब्बल ४00 रुपये शुल्क वाढ करीत, हे शुल्क विद्यार्थ्यांकडून वसूल करण्याचा आदेश शिक्षण मंडळाने दिला आहे. ...