बारावीची परीक्षा सुरू होऊन तीन दिवस उलटले असून, या पहिल्या तीन दिवसांमध्येच नाशिक विभागातील जळगाव जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. जळगावमध्ये बारावीच्या पहिल्या पेपरपासूनच सर्वाधिक कॉपी प्रकरणे समोर आली असून, त्यानंतर सलग दोन दिवस जळगावचे नाव कॉपी प्रकरणा ...
बारावीच्या परीक्षेत कॉपी करताना आढळलेल्या २८ विद्यार्थ्यांवर भरारी पथकाने सोमवारी कारवाई केली. यात पाचोरा शहरातील एम.एम. महाविद्यालय आणि कासमपुरा, ता.पाचोरा येथील परीक्षा केंद्रांचा समावेश आहे. ...
मुलांच्या परिक्षा म्हणजे, पालकांसाठी कसोटीचा काळ असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. परिक्षाच्या दिवसांमध्ये मुलं आधीच तणावात असतात. अशातच पालकांनी मुलांना समजून घेणं अत्यंत आवश्यक असतं. ...
शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा असणारी माध्यमिक शालांत परीक्षा ( दहावी) दि. १ मार्चपासून होणार आहे. त्यासाठी शहरातील विविध शाळांमधील परीक्षेची बैठक व्यवस्था पुढीलप्रमाणे आहे. ...
दहावी, बारावीच्या परीक्षा काळात पेपर फुटू नयेत, यासाठी विशेष दक्षता घेतली जाते. परंतु, रत्नागिरी तालुक्यातील बारावी परीक्षेच्या पेपरची मात्र चक्क दुचाकीवरून ने - आण केली जात आहे. शिक्षकासमवेत एक पोलीस कर्मचारी देऊन दुचाकीवरून ही वाहतूक केली जात आहे. ...