वाशिम : जिल्ह्यातील एकंदरित ८५४ शाळांमध्ये इयत्ता पाचवी आणि आठवीमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांपैकी तब्बल ९ हजार ८३१ विद्यार्थ्यांनी फेब्रूवारी २०१८ मध्ये घेण्यात आलेली शिष्यवृत्तीची परीक्षा दिली; मात्र त्यापैकी केवळ ३४६ विद्यार्थीच शिष्यवृत्तीसाठी पात् ...
इंजिनिअरिंग आणि फार्मसी पदवी प्रवेशासाठी अनिवार्य असलेली सीईटी सुरळीत पार पडली असून, नाशिक जिल्ह्यातून सुमारे २१ हजार २६८ विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ट झाले होते. ...
दहावी, बारावी परीक्षा तर विद्यार्थ्याच्या शैक्षणिक जीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातो. मात्र या टप्प्यात यश मिळालं नाही तर विद्यार्थी निराश होता. ...
राज्य सामायिक परीक्षा विभागातर्फे राज्यभरात २ ते १३ मे दरम्यान घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या ४ लाख १३ हजार २८४ विद्यार्थ्यांपैकी ३ लाख ९२ हजार ३०४ विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी व फार्मसीच्या पदवी प्रवेशासाठी सीईटी दिली. ...