Wardha News अरुणाचल प्रदेश ते लडाख असा साडेचार हजार किलोमीटर आणि सुमारे ४० पर्वतरांगा पार करण्याची साहसी मोहीम राबविण्याचा निर्णय माऊंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या गिर्यारोहक पद्मभूषण आणि पद्मश्री बचेंद्री पाल यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत घेण्यात आल ...
EverestGirl Kolhapur : खाण्याचे अन्न आणि पाणी तयार करण्यासाठी इंधनही संपल्याने नाईलाजाने परतीचा मार्ग धरावा लागला. परत येताना देखील अर्धा कप पाण्यात चार बिस्किट बुडवून खात दिवस काढावा लागला. इंधन संपल्याने बर्फापासून पाणीही तयार करता येत नसल्याने अर ...