ऋतुचक्रात झालेले हे बदल अचानक झालेले नाहीत. खरंतर निसर्ग आपल्या चालीने पुढे-पुढे जात असतो. कळत-नकळत आपण त्याचा मार्ग बदलतो आणि त्याचे पडसाद उमटल्याशिवाय राहत नाहीत. विकासाच्या गोंडस नावाखाली निसर्गाची रचना बदलत आहोत आणि त्याचेच परिणाम आपण आता भोगत आह ...
साधारणतः १८ वर्षांपूर्वीपर्यंत अजिंठा लेण्यांच्या पायथ्यापर्यंत सर्वसामान्य पर्यटकांची वाहने जात होती. मात्र, तेथे प्रदूषण पातळी वाढल्याने या लेण्यांपर्यंत वाहनांचा प्रवास थांबविण्यात आला. ...
मानव-बिबट संघर्षामुळे सामान्य नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठी आणि वन्यजीवांचे संरक्षण करताना मानवी जीविताचे रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी ...