फलटण तालुक्यातील जिंती येथील द्बारकाबाई यशवंत जाधव यांचे २५ जून रोजी निधन झाले. त्यांचे दहावाचे कार्य नुकतेच झाले. यावेळी जाधव कुटुंबातील सदस्यांनी आईच्या स्मृती जपण्यासाठी वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिंती येथील स्मशानभूमीत वृक्षारोप ...
मालेगाव: पर्यावरणाच्या संवर्धनासाठी मालेगाव तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायतने अतिशय आदर्श आणि स्तुत्य अशी कन्या वनसमृद्धी योजना यंदाच्या वर्षापासून राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
राज्यातील वनजमिनी व वनइतर जमिनींचे क्षेत्र वृक्षाच्छदनाखाली आणण्यासाठी २०१६ सालापासून राज्य सरकारने ५० कोटी रोपे लागवडीचे अभियान अर्थात ‘वनमहोत्सव’ सुरू केला आहे. या अभियानाचे हे अखेरचे वर्ष असून, यावर्षी ३३ कोटी रोपे लागवडीचे ‘टार्गेट’ वन मंत्रालयाक ...