हवामान बदल परिषदेपुढील उद्दिष्टे काय आहेत? जागतिक हवामान बदल व तापमानवाढीमुळे पूर, दुष्काळ, वणवे, हिमनद्या व हिमनग वितळणे, अशी अनेक संकटे उभी राहत आहेत. तापमानवाढ ही कार्बन उत्सर्जनामुळे होत आहे. ...
विदर्भातील या चारही प्रकल्पांमिळून ४४८ जवान कार्यरत आहेत. या सर्वांचा मिळून जवळपास ६ कोटी रुपयांचा पगार थकीत आहे. येथे काम करणाऱ्या मजुरांचीही हीच अवस्था असून त्यांची जवळपास ११ कोटी रुपये मजुरी थकीत असल्याची माहिती आहे. ...
सावंगी येथील शालिनीताई मेघे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या ॲनॅसिशिया इमारीच्या वरील मजल्यावर बिबट बसून असलेला रुग्णालयातील कर्मचाऱ्याला दिसून आला. बिबट दिसताच रुग्णालय प्रशासनासह परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण न ...
महाराष्ट्रात सर्वाधिक व्याघ्र प्रकल्पासह संरक्षित वनक्षेत्रे, वन्यप्राणी अधिवास, तसेच संकटग्रस्त वाघ, बिबट व इतर प्राण्यांची सर्वाधिक संख्या विदर्भात आहे. त्यानुसार शिकारीचे प्रमाण व संभावित धाेके विदर्भात अधिक आहेत. ...
विदर्भात १ जानेवारी ते ३० जून २०२१ या कालावधीत सागवान आणि इतरप्रकारचे २० हजार ७१२ वृक्ष अवैधरित्या तोडण्यात आले. यामुळे एक कोटी ४६ लाख १३ हजार रुपयांच्या नुकसानीस वनविभागाला सामाेरे जावे लागले आहे. ...
निलवंत नावाच्या फुलपाखराला जून २०१५ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या राज्य वन्यजीव मंडळाने " राज्य फुलपाखरू " म्हणून घोषित केले. अशी फुलपाखराची राज्य फुलपाखरू म्हणून निवड करणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य आहे. ...