Sadguru: पर्यावरणाबाबत आताच काही केले नाही तर वेळ निघून गेलेली असेल. २५ ते ४० वर्षांत जग दुष्काळग्रस्त होईल. त्यामुळे माती संवर्धनाची चळवळ केवळ स्वसमाधानासाठी नाही तर उपाय शोधण्यासाठी आहे, असे ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरू यांनी सांगितले. ...
Nagpur News स्वयंपाकासाठी बाॅयाेगॅसचा वापर केल्यास कार्बन, मिथेनचे उत्सर्जन राेखता येऊ शकते. त्यामुळे बाॅयाेगॅसच्या वापरातून हवामान बदलाचे धाेके कमी करण्याची क्षमता आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. ...
House From Plastic Bottles: फेकून दिलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांपासून एवढी सुंदर गोष्ट आकाराला येऊ शकते, हे प्रत्यक्ष बघूनही खरं वाटत नाही.. त्यामुळेच तर अतिशय देखणं ठरलंय नमिता आणि कल्याणी यांचं 'वावर' ...
PM Modi attends programme on Save Soil Movement : सद्गुरू योगी वासुदेव यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या ‘माती वाचवा’अभियानाअंतर्गत आज विज्ञान भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यावरण संरक्षणासाठी व कार्बन उत्सर्जनाच्याविरोधात भारत करीत असलेल्या का ...