भूतदयेच्या नावाखाली आपण विज्ञान आणि विवेकाला फाटा देणार आहोत का? महादेवी हत्तिणीवरून सुरू झालेला वाद केवळ श्रद्धा व विज्ञान यामधील संघर्ष नाही. यात एक सुसूत्र आखणी आहे. शेतकरी आत्महत्या, पाण्याचे दुर्भिक्ष, शिक्षण-आरोग्याच्या समस्या यांसारख्या खऱ्या ...
पृथ्वीचे वाढते तापमान रोखण्याची सुरुवात स्वत:पासून करायची की संपूर्ण जगाने त्या दिशेने पाऊल टाकल्यावर शेवटचे पाऊल आपण टाकायचे याबद्दल सामूहिक संभ्रम असल्याने माणसे स्वत:च्या आचरणात काडीमात्र बदल करायला तयार नाहीत. पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफ ...
Nag Panchami श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. श्रावण शुद्ध पंचमीला हा सण साजरा केला जातो. श्रावण महिन्यात सर्वत्र हिरवेगार गालीचे तयार झालेले असतात. भात लावणीची कामे पूर्ण झालेली असतात. त्यामुळे सर्वजण आनंदी झालेले दिसतात. ...
पुणे महापालिका क्षेत्रफळाने सर्वांत मोठी महापालिका झाली असून पूर्व भागाची स्वतंत्र महापालिका करणे आवश्यक असल्याचे मत राजकीय पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले ...
सर्पमित्र म्हणजे फक्त साप पकडणारा व्यक्ती नव्हे, तर ही एक अत्यंत जबाबदारीची, संवेदनशील व जीवसुरक्षेशी निगडित भूमिका आहे. नुकत्याच शासनाच्या निर्णयानुसार सर्पमित्रांना दहा लाखांचा विमा आणि फ्रन्टलाइन वर्करचा दर्जा मिळाला आहे. ...