शिवाजी चौक ते गांधी चौक हा आर्वी शहरातील सर्वात वर्दळीचा मार्ग आहे. सकाळपासून तर रात्रीपर्यंत सतत या मार्गावर वाहनांची गर्दी पहावयास मिळते. मात्र हॉकर्सनी या मार्गावर अतिक्रमण केल्याने मार्ग अरुंद झाला होता. परिणामी या मार्गाने पायदळ चालनेही कठीण झाल ...
शासनाने ग्रामपंचायतीच्या हद्दीतील अतिक्रमणे नियमित करण्यासाठी काढलेल्या शासन निर्णयाप्रमाणे आॅनलाईन प्रस्ताव दाखल केलेल्या तीन हजार तीनशेपैकी जवळपास दीड हजार अतिक्रमणे नियमानुकूलतेच्या मंजुरीत आहेत. ...