जिल्हा परिषदेच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्याबद्दल महावितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांना नोटिसा काढण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे यांनी दिले असून, वीज कंपनीविषयी ग्रामीण भागातील तक्रारींची दखल घेत या संदर्भात ऊर्जामंत्री चंद्रकांत ...
बुटीबोरी येथे देखभालीच्या (मेंटेनन्स) नावावर बुधवारी सकाळी वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. यामुळे नंतर वितरण प्रणालीत समस्या येणार नाही, ही अपेक्षा होती. परंतु रात्री १२.३० वाजेपर्यंत विजेचा लपंडाव सुरू होता. महावितरण यावर, जम्पर तुटल्याचे सांगत आहे. ...
महावितरण आणि त्यांची फ्रेन्चाईजी असलेल्या एसएनडीएल कंपनीद्वारे भरमसाट वीज बिल पाठवून नागरिकांची प्रचंड लूट केली जात असल्याचा आरोप विदर्भ राज्य आंदोलन समितीने केला आहे. याबाबत समितीचे संयोजक राम नेवले आणि युवा आघाडीचे विभाग अध्यक्ष मुकेश मासुरकर यांनी ...
कृषी पंपांच्या वीज जोडणीसाठी मागील दीड वर्षापासून पैसे भरलेले हजारो शेतकरी उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे देण्यात येणाºया वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. औरंगाबाद परिमंडळांतर्गत १६ हजार १८५ शेतकऱ्यांपैकी सध्या फक्त ९१ शेतकºयांनाच उच्चदाब वीज वितरण प् ...
महाजेनकोच्या खापरखेडा येथील औष्णिक वीज केंद्रातील युनिट क्रमांक पाचने सलगपणे २०० दिवस विजेचे उत्पादन करण्याचा रेकॉर्ड बनवला आहे. हा रेकॉर्ड मंगळवारी रात्री ११.५० मिनिटांवर झाला. ५०० मेगावॅट क्षमतेच्या या युनिटने ३० नोव्हेंबर २०१८ पासून आजपर्यंत सलग न ...
थोडाही वारा सुटल्यास तालुक्याच्या ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित होतो. दिवस असो वा रात्र तक्रार करूनही विद्युत कंपनीचे कर्मचारी वीज सुरळीत करण्यासाठी पोहोचत नाहीत. काही ठिकाणी तर ४८ तासपर्यंत वीज पुरवठा बंद राहतो. गर्मीमुळे जीव कासावीस होतो. ...