नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
विजेचा जबर धक्का व खाली कोसळून मजुराचे हाड मोडल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान तेथे पोहोचलेल्या भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांचे नितीन मोहोड यांच्याशी शाब्दिक चकमक झाल्याने गोंधळ उडाला होता. ...
सर्वसामान्य ग्राहकांकडे देयक थकीत राहिल्यास महावितरणकडून वीजपुरवठा खंडित केला जातो. मात्र, या कार्यालयात दिवसाढवळ्या मुख्य तारांवर आकोडे टाकून वीजचोरी केली जात असताना, ती कुणालाही दिसू नये, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...
धारणी तालुक्यातील दाबका येथे ३३ केव्ही उपकेंद्र आहे. या उपकेंद्राला आकोट ते हिवरखेड मार्गे ३३ केव्ही वीजपुरवठा सुरू आहे. मात्र, एक वर्षांपासून ३३ केव्ही क्षमतेची डबल लाइन आल्यानंतरसुद्धा वीजपुरवठा बंद पडला आहे. त्यामुळे या उपकेंद्राला जुटपाणी येथून आ ...
३०० युनिटपर्यंत विद्युत देयके कायमस्वरूपी माफ करावीत, यानंतर ३०० युनिटपर्यंत कुणालाही वीज बिलाचा भुर्दंड सोसावा लागणार नाही, नाही अशी तजविज राज्य शासनाने करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना दिलेल्या निवेदनातून केली ...
सध्या ऊर्जा संवर्धन सप्ताह सुरू असून, ऊर्जा बचतीविषयी ग्राहकांमध्ये जागृती होणे अपेक्षित आहे. वीज ही प्राथमिक गरज आहेच, याबरोबरच नैसर्गिक साधन सामुग्री मर्यादित असल्यामुळे विजेची मर्यादा लक्षात घेणेदेखील महत्त्वाचे आहे. ग्राहकांना वीज पुरविणे हे महाव ...
नाशिक- सध्या मुबलक वीज उपलब्ध असल्याने भारनियमनाचे चटके बसत नसले तरी म्हणून वीजेची बचत करणे अनावश्यक आहे असे नाही. नैसर्गिक इंधनाचे साठे मर्यादीत असल्याने वीज बचत केली पाहिजे असे मत महावितरणचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी व्यक्त केले. ...